कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांनी राज्यात लोकसभा निडणुका होणार आहे. आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.
आज तकचे पत्रकार वैभव कनगुटकर मुंबईहून बीडला रिपोर्टिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी दिलेल्या सुपारीत पहिली सुपारी माझी हा माझा विजय
आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.
आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्याची टीका राज ठाकरेंनी केली.