कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नाशिक लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह भाजपवर जोरदार जोरदार टीका केली. अलीकडे घरफोडे खूप झाले आहेत, असं ते म्हणाले.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने भरतीसाठी एक अधिसूचना काढली आहे. या भरतीअंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ ही पदे भरली जाणार
सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
पुरावे गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा पहिल्यापासून आहे, पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा आहे, अशी टीका उदयराजेंनी केली.
कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने कल्पना यांना उमेदवारी दिली.
संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावर जोरदार टीका केली. तुझी शिकार नक्की करणार, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता याबाबत मोदी आणि शाह यांच्या मनात आकस आहे. त्यामुळं ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) टीका केली. उबाठाचा 'वचननामा' नसून 'यूटर्ननामा' असल्याचं ते म्हणाले.
काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.