- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान
President’s Police Medal : पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांचा राष्ट्रपती पदकाने (President’s Police Medal) सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर याचं पहिलं नाव आहे. तर देशभरातील एकूण 753 […]
-
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, कर्नाटकात भाजपकडून मोठा धक्का
Jagdish Shettar : गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचा (BJP) त्याग करून कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) हे स्वगृही परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्यांनी काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ‘Musafiraa’ ची सफर घडवणारे तिसरे गाणे रिलीज; ‘झिलमिल’ मधून झळकले […]
-
‘इंडिया’तील सर्व पक्ष आपापले वेगळं गाणं गाताहेत, ही आघाडी पुढं…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis On India Alliance: ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) आता तोंडावर असतांना इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला (BJP) पराभूत करू शकते, […]
-
Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाली नाही. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण करणार आहेत. ते अवघ्या काही तासांत मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता […]
-
‘अपघातात जीव गेला असता, पण केवळ लोकांच्या आशिर्वादामुळे वाचले’; अपघातानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
Mamata Banerjee Car Accident : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीला बुधवारी (दि. २४ जानेवारी) अपघात झाला. बंगालच्या बर्दमान जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून त्या कलकत्याला परतत असतांना त्यांच्या कारला अपघात झाला. ममता बॅनर्जींची कार दुसऱ्या वाहनाला धडकणार होती. ही धडक टाळण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या ममता […]
-
‘इंडिया’मधील पक्षांत ऐक्याचा अभाव, या आघाडीला काहीही भवितव्य नाही; प्रशांत किशोरांची बोचरी टीका
Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत […]
-
सरकार महाराष्ट्र पेटवतंय, पोलिसही सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते; मीरा भाईंदर प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल
Jitendra Awhad : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला रात्री ठाण्यातील (Meera Bhayander Riot) परिसरात राडा झाला होता. नयानगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. हैदर चौकातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा चालवण्यात आलं. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता आमदार जितेंद्र […]
-
CM शिंदे रमले शेतात, रोटरही चालवला; म्हणाले, ‘मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो’
Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा […]
-
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा सरकारला घेरणार, ‘या’ मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला दिली भारत बंदची हाक
Bharat Bandh : दिड-दोन वर्षापूर्वी दिल्लीत शेतकरी संघटनांनी जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमेवर संयुक्त आंदोलन केलं होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला कृषीविषयक तीन कायदे मागे घ्यावे लागले. याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित मोठमोठ्या घोषणा कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चा (Sanyukta Kisan Morcha)आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र […]
-
महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान
Ramesh Bais : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू राम (Lord Ram) हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) […]









