कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात. VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव… […]
सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेतेय. - रोहित पवार
महाराष्ट्रात आल्यावर अमित शाह यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच लागतंय. - सुप्रिया सुळे
धनंजय देशमुख हे आत्महत्सेसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज देवेंद्र फडणवीस, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप.
गेल्या ४० वर्षांपासून चाय वाले बाबा अशी ओळख असलेले दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हे नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना मोफत शिक्षण देत आहेत
जय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत.
महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं.
परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
उत्तर प्रदेश सरकार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८४ स्तंभ बसवत आहे. या स्तंभांना 'आस्थेचे स्तंभ' असे नाव देण्यात आलं.
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.