- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवसस्थानी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची भेट घेतली. या […]
-
CM Eknatha Shinde छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल
मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व […]
-
बर्लिनमध्ये मराठी सिनेमासाठी टाळ्यांचा कडकडाट, लेखिकेने शेअर केला अनुभव
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Atmapamphalet) सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) यांनी शेयर केलाय. त्यांनी लिहिलंय कि.. ‘बर्लिनमध्ये अमराठी लोकांनी Atmapamphalet इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता!’ ‘आपली मराठी माणसं, आपला देश ह्याचं कौतुक मोलाचं आहेच पण […]
-
CWC निवडणूक होणार नाही, खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार
रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते पोहोचले आहेत. या अधिवेशनाला राहुल गांधी आणि सोनिया गांधीही उपस्थित होते. सुकाणू समितीच्या बैठकीत CWC निवडणुका होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार सर्वानुमते देण्यात आले आहेत. विषय समितीच्या बैठकीत राजकीय, […]
-
Ajit Pawar यांचा भाजपवर गंभीर आरोप… गुंडांना घेऊनच मंत्री फिरत होते!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
-
Balasaheb Thackeray यांच्या ‘त्या’ ३३ वर्षांच्या लढ्याला आले यश!
मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]
-
Ramraje Nimbalkar देवेंद्र फडणवीसांचे उंबरे का झिजवत होते ?
फलटण : फलटणमध्ये सध्या रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar ) आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Nimbalkar ) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे, रणजित निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, अनेक दिवस झाले रामराजे निबाळकर हे भाजपच्या वाटेवर आहेत, म्हणून ते सतत हेलपाटे मारत आहेत, मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नकार दिल्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची (CM […]
-
Kasba Bypoll : जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरले!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आखेर थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपकडून (BJP) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जोरदार प्रचार केला. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे कसबा पोटनिवडणूक अशी आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अगदी गल्ली बोळात फिरले आहेत. […]
-
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’करण्यास केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) उस्मानाबादचे ‘धाराशिव’ (Dharashiva) असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी […]
-
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार व्हर्च्युअल चित्रपट, क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निर्मिती
पुणे – तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना व्हर्च्युअल रियालिटी ( VR) तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत असून हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा ऐतिहासिक चारित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) म्हणाले, सावरकर यांच्या […]









