- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Taliban government : यूएस-नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करणार
काबूल : तालिबानने (Taliban government) अफगाणिस्तानातील (Afghanistan) यूएस आणि नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यवाहक उपपंतप्रधानांनी रविवारी सांगितले की, तालिबान प्रशासन यूएस आणि नाटो लष्करी तळांना व्यवसायांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याच्या योजनेवर काम करत आहे. कार्यवाहक उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक समिती आणि मंत्रिमंडळाने यूएस लष्करी तळांना […]
-
Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा ‘शास्तिकर’ लक्ष्मण जगतापांनी माफ केला
पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची […]
-
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस होणार!
पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठासमोरच होणार आहे. तसेच सलग तीन दिवस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आता […]
-
Dada Bhuse : याच चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केला
नाशिक : आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपस्थित केला आहे. आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत […]
-
Ravi Rana : शिवसेनेचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील 12 जानेवारी 2022 रोजी राजापेठच्या उडान फुलावर युवा स्वाभिमांच्या वतीने पुतळा बसवण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज आमदार रवी राणा यांनी त्याठिकाणी अस्थायी पुतळा बसवुन त्याचे पुजन करून आरती सुद्धा करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या […]
-
Ramesh Bagve : ‘मतां’साठी भाजपचे घाणेरडे राजकारण!
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) खूप आजारी असताना ही त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने (BJP) प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक बाब आहे. भाजपचे हे राजकारण अत्यंत घाणेरडे असून जनता भाजपले धडा शिकवल्याशिवाय राहार नाही, अशी सडकून टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी भाजपवर केली. कसबा पेठ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार […]
-
Chinchwad Bypoll : लक्ष्मण जगताप यांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्यासाठीच निवडणुकीत उतरलो!
पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारात मुलगी ऐश्वर्या जगताप (Aishwarya Jagtap) आणि पुतणी राजश्री जगताप (Rajshri Jagtap) या दोघीही उतरल्या आहेत. सभा, वैयक्तिक गाठीभेटी यामधून त्या जोरदार प्रचार करत आहेत. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाहिलेले कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे […]
-
Sharad Pawar यांनी झटकले हात : मला धनुष्यबाणाच्या वादात पडायचे नाही
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन गटातील संघर्ष सुरु आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे मोठा संघर्ष सुरु झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad […]
-
Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरे यांची आमदारकी एकनाथ शिंदे घालविणार? कायदा म्हणतो…!
पुणे : एका घरात चार भाऊ राहत असतील आणि त्यातील तीन भाऊ कुठे गेले, काही वेगळे केले तर घरात राहत असलेल्या एका भावाला हे तीन भाऊ घरातून बाहेर काढणार का, मला वाटते त्या एका भावाला घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजेच काय दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडले असतील तर उर्वरित एक तृतीयांश सदस्याला घरात राहण्याचा […]
-
IND vs AUS 2nd Test: अश्विन – जडेजाच्या फिरकीच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला दारुण पराभव
दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या कसोटीच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती निश्चितच मजबूत केली होती, मात्र तिसर्या दिवसाचे पहिले सत्र त्यांच्यासाठी खूपच खराब झाले आणि ते टीम इंडियाला मोठे लक्ष्य देऊ शकले नाहीत. […]









