मुंबई : दररोज दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. “दूध प्या आणि निरोगी राहा” हे तुम्ही ऐकले असेल अर्थात हे खरे आहे की दुधाच्या सेवनाने तुमचे शरीर अनेक प्रकारे मजबूत होते. दूध हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे. दररोज किमान एक ग्लास दूध पिणे चांगले मानले जाते. दूध […]
नवी मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या चार दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने चौथ्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली, त्याची भारतातील एकूण कमाई 64 कोटींवर आहे […]
लखनऊ : रांची T20 मधील पराभवामुळे टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतील रस्ता कठीण झाला आहे. लखनऊमध्ये दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-20 सामना थोड्यावेळाने खेळला जाणार आहे. यामध्ये न्यूझीलंडपेक्षा टीम इंडियावर दबाव अधिक असेल. कारण एका पराभवामुळे भारताचे 3 मोठे नुकसान होऊ शकते. एक टी-20 मालिका हातातून जाईल. या वर्षातील भारताचा हा पहिलाच मालिका पराभव असेल. […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघात भाजप (BJP) अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना भाजपाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवर पाठिंबा […]
भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी दुपारी ब्रजराजनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. दास यांच्या छातीत 4-5 गोळ्या लागल्या असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, गोळीबार करणाऱ्या एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, […]
पुणे : भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे. तर पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसीना हिल्स हाच भाग भारत वाटत होता, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. […]
नाशिक : गेल्या सहा महिन्यात आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जनतेला फायदा झाला आहे. मागच्या अडीच वर्षात काय झालं यात मी जात नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा राज्याच्या विकासाचा महामार्ग आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्प केंद्र सरकार तत्काळ मंजूर करत आहे. 2 लाख कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
जम्मू : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. राहुल गांधी यांनी तेथे ठरल्याप्रमाणे ध्वजारोहण केले. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला […]
मुंबई : मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या मला लव्हचा अर्थ कळतो, जिहादचा कळतो परंतु लव्ह जिहादचा अर्थ कळत नाही. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हिंदू जन […]
सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार […]