- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Pune News : शाळेची घंटा वाजवली अन् वर्ग भरले आजोबांचे
पुणे : नेहमीच्या वेळी शाळेची घंटा वाजली… प्रशस्त गेटमधून मुलांचे लोंढे आत आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्यांना पाहून नूमवि शाळेच्या दगडी भिंती अक्षरशः गहिवरून गेल्या. राष्ट्रगीताच्या सूरांबरोबर माजी विद्यार्थ्यांसह शाळेचा संपूर्ण परिसर गतकाळातील आठवणींच्या बरसातीत रोमांचित झाला. निमित्त होते “आम्ही नूमवीय” आणि नूमवि शाळेच्या १९९७ च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे आज आयोजित माजी विद्यार्थ्यांची “एक दिवसाची […]
-
Satyajeet tambe: प्रचार संपला; नाशिकमध्ये भाजपचा सस्पेन्स तर थोरातांचे मौन
अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे. भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण […]
-
Sayaji Shinde : झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!
सातारा : पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलं होतं. परंतु यावर्षी त्याच झाडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलेल्या झाडाचा हा पहिला वाढदिवस आहे. साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने […]
-
Prakash Ambedkar : …अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर परिणाम भोगावे लागेल… संजय राऊतांनी युतीचा धर्म पाळावा!
पुणे : सध्या मीडियामधून बातम्या ट्विस्ट केल्या जात आहेत. आपली बदनामी सुरू आहे. मीडियाने ते थांबवावं अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर मीडियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात तू तू मैं मैं सुरू […]
-
Satyajit Tambe: नाना पटोलेंनी अर्धसत्य सांगितलं; मी सत्य मांडेन, तेव्हा सर्वजण चकीत व्हाल
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन […]
-
IND vs NZ T20I : न्यूझीलंड विरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनच्या नावावर
-
अडीच लाख मतांनी पराभूत करेन’ ; विनायक राऊत यांचं नारायण राणे यांना जाहीर आव्हान
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचा दिसून येत आहे. काही दिवसाअगोदर ठाकरे गटाच्या राजन साळवी (Rajan Salvi) या नेत्यानेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा […]
-
Sadabhau Khot : ‘त्यांच्या’ घराणेशाहीला बारामतीकर कंटाळले
पुणे : बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत. सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता पाहत आहेत. परंतु, हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत, असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. […]
-
Devendra Fadanvis : भारत मार्ग पुस्तक प्रकाशन सोहळ्यात फडणवीस म्हणाले…
पुणे – एस. जयशंकर लिखित The India Way (भारत मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात पार पडले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले हे पुस्तक थोडक्यात मी वाचलं आहे. या पुस्तकात सोप्या भाषेत परराष्ट्र धोरण मांडलं. यातील दिलेले संदर्भ महत्वाचे आहे. चौथाईवाले यांनी महाभारत आणि कृष्णाची उदाहरण आणि संदर्भ दिला तो महत्वाचा आहे. […]
-
Sadabhau Khot : महात्मा गांधींचा ‘विचार’ अन् ‘खेडी’ नेहरूंनीच लुटली
पुणे : अपला भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते. परंतु, पंडित नेहरू (Pandit Nehru) यांनी या विचारांचा खून करून खेड्यांची लूट केली. तसेच शहरं मोठी केली. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त […]










