- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक
Manoj Saunik appointed as Chief Secretary of the State : राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागी सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे 30 एप्रिल पदाचा कार्यभार हाती घेणार […]
-
Kangana Ranaut: ‘ती’ गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे मोठं गौप्यस्फोट; ट्वीट करत म्हणाली…
Kangana Ranaut: बॉलीवूडची स्पष्टवक्तेपणा करणारी अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut ) प्रत्येक गोष्टीवर आपले मत उघडपणे मांडत असते. तिला तिचे विचार सर्वांबरोबर शेअर करायला आवडत असतात. तिच्या विधानांमुळे अभिनेत्री अनेकदा वादात सापडते पण अनेक प्रकरणावर ती आपले मत व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाही. Whether you are a man/woman/ anything else your gender is of […]
-
पालघर प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, राज सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
Palghar Case Will Be Investigated By CBI : पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास राज्य सरकार सीबीआयकडे सोपवणार आहे. राज्य सरकारकडून ही माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी थांबवली आहे. 2020 मध्ये पालघरमध्ये 2 साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. मॉब लिंचिंगच्या या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात […]
-
Ahmednagar : नागरिकांनाे सावधान! पुढील पाच दिवस असणार अवकाळी संकट
अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जाेरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यातच आता पुन्हा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज (ता. २८) […]
-
तुम्हाला भूक लागली असेल तर हे सांगते जेवण करा, काय आहे हि यंत्रणा जाणून घ्या…
भूक लागणे, अन्न खाणे हा कोणत्याही व्यक्तीच्या रुटीन लाइफचा भाग असतो. दररोज प्रत्येक सामान्य माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी खातो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणी असेच खात राहते का? काही थोडे खातात, काही अजिबात नाही आणि काही खूप खातात. पण हे सर्व आपोआप होते का, की त्यामागे एखादी यंत्रणा कार्यरत आहे. भूक लागण्यामागील […]
-
झोमॅटोने Uorfi Javed ला दिलेलं खास गिफ्ट, अभिनेत्रीने त्याचाही बनवला ड्रेस, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]
-
बारसू रिफायनरी आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित; आंदोलक करणार सरकारसोबत करणार चर्चा
Barasu Refinery Protest : बारसू येथील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या तीन दिवसांमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील परिसरात जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. […]
-
Letsupp Special : मुस्लिमांना सोबत घेऊन मायावतींचं नवं “सोशल इंजिनिअरिंग”
गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेश (UP) आणि उत्तरप्रदेश मधील राजकारण (UP Politics) हा मोठा मुद्दा बनत चालला आहे. सध्या उत्तर प्रदेशात चालू असलेल्या स्थानिक निवडणुका आणि आगामी काळातील लोकसभा विधानसभा निवडणूका यामुळे या चर्चा पुन्हा जोर धरत आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये 4 आणि 11 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 13 मे […]
-
मनीष सिसोदियांना मोठा झटका; न्यायालयाने जामीन फेटाळला
Court Deny Bail to Manish Sisodiya : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी ( Exicse Duty ) धोरणाच्या बाबतीत मोठा झटका बसला आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी (28 एप्रिल) उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन देण्यास नकार दिला. बारावीत कमी गुण असतील तर सावधान!….अन्यथा खोली मिळणार नाही भाड्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) […]
-
Barsu Project : डोकी फोडू नका,…अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, नाना पटोलेंचा इशारा
Barsu Project : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपा प्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास तसे […]









