- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Akshay Tritiya 2023 : जाणून घ्या अक्षय्य तृतीय शुभपर्वाचे महत्व अन् मुहूर्त
Akshay Trutiya 2023 : हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. शास्त्रात अक्षय्य तृतीयेला उगादी तिथी म्हटले आहे. या दिवसापासून अनेक युगे सुरू झाली असून भगवान विष्णूचे अनेक अवतारही झाले आहेत. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले. भगवान […]
-
नगरमध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन, ‘विजेत्यास अर्धा किलो सोन्याची गदा’
-
सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस: आप, काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
Satyapal Malik On CBI Notice : सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना समन्स पाठवले आहे. यावरुन राष्ट्रीय काँग्रेस आणि आपचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. “शेवटी पंतप्रधान मोदींना राहावले नाही. आता सीबीआयने मलिकांना बोलावले आहे. हे होणारच होते.” अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. सीबीआयने […]
-
अजितदादांकडून पंतप्रधानांचे पुन्हा कौतुक, नरेंद्र मोदींनंतर भाजपात कोण?
Ajit Pawar on Narendra Modi : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे अजितदादा भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. भाजपचा करिष्मा फक्त मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पोहचवला, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. […]
-
मोठी बातमी: पुलवामाचं गुपित उघडणं भोवलं, सत्यपाल मलिकांना CBI चं समन्स
CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. […]
-
…तर खडसेंचे जावई आत्महत्या करतील; पवारांचं खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar On Eknath Khadase : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
-
आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’
Hari Narke on Nikhil Wagle : गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. त्यांच्या या वादात ज्येष्ठ सामाजिक […]
-
खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar On Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
-
राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, राजकीय भूकंप होणार; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
NCP leader Prakash Solnake : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक उलटसूलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात […]
-
Praful Patel : नंबर एकच पक्ष करण्यासाठी मुंबई महापालिका महत्वाची; राष्ट्रवादीची तयारी सुरु
मुंबई आणि ठाणे मिळून जवळपास ६० विधानसभा जागा आहे. ६० जागा म्हणजे जवळपास १/४ जागा इथे आहे. पण मुंबईमध्ये एक आणि ठाण्यात एक आमदार आहे. त्यामुळे पक्षाला इथे काम करण्याची गरज आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी […]









