- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ मालिकेत खोपडी ही भूमिका गाजवणारे अभिनेते समीर खक्कर यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर (Sameer Khakhar ) यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर हे ७१ वर्षांचे होते. (Sameer Khakhar Passes Away) समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेत खोपडी या भूमिकेकरिता विशेष ओळखले जात असत. समीर […]
-
Live Blog | Thackeray Vs Shinde : आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात.. कोण एकनाथ शिंदे?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
-
IND vs AUS 1st ODI : कसोटीनंतर वनडेचा धमाका ! हार्दिक पंड्याची मुंबईत होणार अग्निपरीक्षा
IND vs AUS 1st ODI : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेमध्ये एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेत पहिला सामना १७ मार्च दिवशी होणार आहे. (Australia) पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारचे दोन मोठे निर्णय
मुंबई : एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (Government employees strike) सुरु असताना अत्यावश्यक सेवांबाबत महत्वाचे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मेस्मा कायद्याची (Mesma Act Bill) वैधता 1 मार्च 2023 रोजी संपली होती. त्यामुळे हा कायदा पुन्हा एकदा मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत कोणत्याही सेवेला अत्यवश्यक सेवा म्हणून घोषित करता येतं आणि अत्यवश्यक सेवा देणाऱ्या […]
-
मोठी बातमी; H3N2 इन्फ्लुएंझाने वाढवली चिंता, महाराष्ट्रातील पहिला बळी अहमदनगरमध्ये
अहमदनगर : इन्फ्लुएंझाने (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी (ता. 13) रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएंझा रुग्णाचा मृत्यू आहे.या विषाणूची लागण […]
-
सोलापुरातील शेतकऱ्यांचा ‘बैलगाडी मोर्चा’ मुंबईच्या दिशेनं
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा […]
-
WPL प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ‘मुंबई इंडियन्स’
मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) (51) शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये (WPL playoffs) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. विजयरथवर स्वार झालेल्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सवर […]
-
Double Marriage Case : न्यायालयाबाहेरच निघाला तोडगा! नवऱ्याची केली वाटणी… ३-३ दिवस दोघींबरोबर राहणार!
ग्वाल्हेर : ‘दोन बायका आणि फजिती ऐका’, या म्हणीचा प्रत्यय नुकताच मध्य प्रदेश येथे पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयाबाहेरच तोडगा निघाला असून थेट नवऱ्याचीच वाटणी करण्यात आली आहे. आठवड्यातून ३-३ दिवस पती दोघींसोबत राहणार आहे. तर रविवारी आपल्या मर्जीनुसार राहण्याची या पतीला मुभा देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. […]
-
SamarjitSingh Ghatge: ईडीचा छापा पडताच मागच्या दाराने पळून गेले
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोणताच दिलासा दिलेला नाही. उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. तुम्ही काही केले नाही म्हणता तर मागच्या दाराने का पळून गेलात, असा सवाल भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) यांनी केला आहे. ते […]
-
Pimpri-Chinchwad Budget : प्रशासकाने केले खुश… कोणतीच करवाढ नाही!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) रोजी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजुरी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी […]









