- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
Paris Olympics : भारताच्या पोरीची जिद्द अपयशी; एका पॉईंटने मनु भाकरचं नेमबाजीत तिसरं पदक हुकलं
यापूर्वी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे.
-
मोठी बातमी : बोलताना तारतम्य बाळगा; समज देत पुणे कोर्टाकडून जरांगेंचं अटक वॉरंट रद्द
यावेळी कोर्टाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समजही देण्यात आली आहे.
-
मोठी बातमी : छ.संभाजीनगर अन् धाराशिव नावं तशीचं राहणार; हस्तक्षेपास ‘सुप्रीम’ नकार
सुप्रीम कोर्टानेच या दोन्ही शहरांच्या नामांतराला मान्यता दिल्याने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या वादावर पूर्णविराम मिळाला आहे.
-
शेतकऱ्याचं पोर ते धोनीप्रमाणे रेल्वेत TC; भारताला कास्य जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचा प्रेरणादायी प्रवास
स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले आहे. सातासुमद्रापार मराठी पोराचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे याचाच घेतलेला हा आढावा.
-
मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकरांचे IAS पद गेलं; यूपीएससीची मोठी कारवाई
नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
-
शिंदे सरकारकडून राज्यातील महिलांना खूश करणारा आणखी एक मोठा निर्णय; शासन निर्णय जारी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
-
Pune : कोडिंग लॅग्वेज, घराचा नकाशा अन्…; ऑनलाईन गेमिंग टास्क उठला जीवावर
इतरवेळी वडिलधाऱ्या व्यक्तींना घाबरणारा आर्या मुलगा थेट किचनमधील सुरूची मागणी करू लागला होता. त्याच्यातील हा बदल पाहून त्याचे पालकही चिंतेत होते.
-
पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या पोरनं फडकावला तिरंगा; जाणून घ्या, कोण आहे ‘कांस्य’ जिंकणारा सरबज्योत सिंग
सरबज्योतने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. 2019 मध्ये त्याने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये दोन रौप्य आणि एक सुवर्ण जिंकले आहे.
-
Video : आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत ट्विस्ट; पंकजांच्या भेटीने समीकरणं बदलणार?
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे.
-
Video : सीतारामन पहिल्या हसल्या मग डोक्याला हात लावला; लोकसभेत नेमकं काय घडलं?
भाषणावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.









