- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
-
‘समता’ च्या दबावातून भुजबळांचं प्रेशर पॉलिटिक्स; मंत्रिपदाचा राजीनामा की नुसतीच पोकळ हवा?
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
-
Air India च्या फ्लाईटमध्ये तुम्ही पण जेवण मागवताय? तर सावधान…मिलमध्ये आढळलं धारदार ‘ब्लेड’
एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते.
-
पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ अन् ‘इंडिया’ दोन्ही वापरणार; राज्यघटनेचा संदर्भ देत सकलानी यांचं मोठं विधान
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
-
Mouse Jiggler : माऊस जिगलरनं आणलं नोकरीवर गंडांतर; वाचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट
चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात, घरून काम करण्याचा ट्रेंड सुरू झाला, जो अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहे.
-
मोठी बातमी : आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंना जबर धक्का
विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
-
मुंबईत खळबळ! मिरा रोडवरील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; कसून शोध सुरू
सुरक्षेसाठी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये नागरिकांची आवक-जावक थांबवली असून, खरचं हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे का याचा कसून शोध घेतला जात आहे.
-
डॉक्टर म्हणून सांगतो; उपोषणात पाणी चालतं; शिष्टमंडळातील नेत्याची हाकेंना भावनिक विनंती
लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना...
-
मोठी बातमी : माझा शेवटचा T20 विश्वचषक; संघाच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टचा ‘रामराम’
ट्रेंट बोल्ट 17 जून रोजी टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळणार आहे.
-
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.









