काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता.
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
इंटरनेट आणि मोबाईल अॅप्सच्या जगात आपण दररोज लॉग इन आणि साइन इन सारखे शब्द वापरतो. परंतु कधीकधी लोकांना वाटते की ते एकच आहेत,
33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे.
काही दिवसांपूर्वी लंडन रिटर्न आणि पीएचडी आणि युपीएसीची परिक्षा उत्तीर्ण भामट्याला अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केल्याचे समाोर आले होते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली १५ नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाईल.
उमेदवारांना चुकीच्या उत्तरांवर आक्षेप घेता येणार आहे. मात्र, आक्षेपांसह किमान तीन अधिकृत स्रोत उमेदवारांना प्रदान करणे बंधनकारक असणार आहे.
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विकासावर एकही शब्द न बोलता माझे हजार रूपये वाचवले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी काल (दि.3) आभार मानले होते.