- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
नंदूरबार तापलं! मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक, गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीचार्ज
नंदूरबार शहरात आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले.
-
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा संदेश ! मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटऐवजी ‘झोहो’तून सादरीकरण
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट सोडून सादरीकरणासाठी भारतीय बनावटीचे सॉफ्टवेअर झोहो वापरले.
-
लेह-लडाखमध्ये विद्यार्थी आक्रमक! भाजप कार्यालयावर हल्ला, दगडफेक आणि पोलिसांचे वाहन पेटवले
पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत.
-
Heavy Rain : नुकसानीचे पंचनामे सुरू, मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
-
नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
-
‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित! सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, सुव्रत जोशी बनले गायक…
‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातील दुसरं गाणं ‘हैय्या हो’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट 2’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं लोकप्रिय झालं.
-
पवना पुररेषेतील अहवाल, नकाशे महापालिकेतून रहस्यमयरीत्या गायब! प्रशासन नेमकं कुणाला वाचवतंय?
पवना नदीच्या पुररेषेतील अहवाल आणि नकाशे महापालिकेच्या बांधकाम विभागातून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.
-
शेवग्याच्या शेंगा नाटकाच्या तालमीला बॉलीवुड दिग्दर्शक, अभिनेते अनुपम खेर यांची उपस्थिती…
‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाच्या तालमीला बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अनुपम खेर उपस्थित राहिले.
-
काय सांगता? पुढील वर्षी 73% गावकरी श्रीमंत होणार; नाबार्डच्या सर्वेक्षणात खुलासा
नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, 73% पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना पुढील वर्षात त्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.










