आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
नंदूरबार शहरात आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट सोडून सादरीकरणासाठी भारतीय बनावटीचे सॉफ्टवेअर झोहो वापरले.
पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत.
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातील दुसरं गाणं ‘हैय्या हो’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं लोकप्रिय झालं.
पवना नदीच्या पुररेषेतील अहवाल आणि नकाशे महापालिकेच्या बांधकाम विभागातून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.
‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाच्या तालमीला बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अनुपम खेर उपस्थित राहिले.