बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची हत्या.
मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
आयोग मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत असंख्य बदल करत आहे. गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने 30 बदल केले आहेत.
'तू मेरी पुरी कहानी' केवळ एक काल्पनिक कथा नाही, तर पूजा भट्टच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रसंगांचे प्रतिबिंब दाखवणारा एक आरसा.
नागरिकांचे जीवन धोक्यात आहे, परंतु जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संताप निर्माण झाला आहे.
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले.
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.