मुंबई : राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. नुकतच राखी सावंतच्या आईचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे राखीच्या वैवाहिक आयुष्यातही विरजण पडल्याचं दिसत आहे. राखी सावंतचा पती आदिल सध्या कारागृहात आहे. राखीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती. या सगळ्यात राखीने तिच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दलच्या […]
नवी दिल्ली : भारतातील वृद्धांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे. भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या शोधात समोर आलं. 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना हा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं. हा शोध एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर […]
मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी कांदा प्रश्नी घेरल्याचं पाहायला मिळालं होत. यावेळी कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज […]
मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार बनवल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील याचा काही परिणाम होणार का […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. त्यांच्या कागल येथील ही कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळीच हे ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या अगोदर मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने धाड टाकली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या एमपीएससीच्या परिक्षांच्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेमध्ये तब्बल दोन वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. गेल्या […]
मुंबई : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. पहिली समिती रद्द करून समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. या चित्रपटांची निवड करण्यासाठी एक समिती नेमली जाते. नव्याने 13 अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आता विजू […]
मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका हिंदी मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं कळत आहे. ‘गुम हैं किसी के प्यार में’ असं या मालिकेचं नाव आहे. काही कलाकार या आगीमध्ये अडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर काही कलाकारांना या आगीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान […]
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका […]