- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
सती प्रथेवर आधारीत ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Satyabhama हा सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
-
स्टार प्लसवर पुन्हा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा; ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा प्रोमो प्रदर्शित
Star Plus will once again show the family ties; ‘Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi’ promo released : मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘‘क्युँकी सास भी कभी बहू थी’’ ही मालिका भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आजवर प्रसारित झालेल्या सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 2000 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला केवळ ‘प्राइम टाइम’मध्येच स्थान मिळाले, असे नाही; तर लाखो भारतीय […]
-
पुनीत बालन यांचं महत्त्वाचं पाऊल; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी डिजे लावणाऱ्या मंडळांना मदत नाही
Punit Balan यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
-
स्वत: हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी; सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
Uday Samant यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी केल्याचं सामंत म्हणाले.
-
संघ कायम देशातील प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो; भाषावादावर आरएसएसचं मोठं वक्तव्य
RSS कडून राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.
-
न्यायालयांना सिद्धांतांचा विसर पण मी… सिसोदिया अन् के. कविता केसवरून मुख्य न्यायधिशांचे ताशेरे
Chief Justice B R Gavai यांनी मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या केसचा उल्लेख करत भारतीय न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.
-
Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
-
गुन्हेगारी वाढली, कुशल सरकारी वकिलांची आवश्यकता; जाधवर ग्रुप देणार सरकारी वकील होण्यासाठी प्रशिक्षण
Government Lawyers गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो आहे. त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे.
-
जबरदस्त घोटाळा! मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवायच प्रस्ताव मंजूर, निविदाही काढल्या
Vijay Kumbhar यांनी अहिल्यानगरमधील बनावट शासन निर्णयांच्या आधारावर कोट्यवधींची काम केल्याप्रकरणी गंभीर आरोप करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
-
देशात नथुराम अन् तुकारामांची लढाई, पण गडकरी आमच्या मनातलं… आव्हाड नेमकं काय म्हणाले?
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली










