- Letsupp »
- international
विदेश
-
भूकंपाने अख्खा देशच हादरला! शंभरपेक्षा जास्त इमारती ढासळल्या, पळापळीत अनेक जखमी
Earthquake in China : देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तसाच शक्तीशाली भूकंप चीनमध्येही झाला. चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. या धावपळीत अनेक जण पडल्याने जखमीही झाले. हा भूकंप रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या […]
-
मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक
Pakistan Ex PM Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून, न्यायालयाच्या शिक्षेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. […]
-
इम्रान खानला दणका! समर्थक 120 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; कारणही आले समोर
Pakistan News : सतत अशांत आणि धुमसणाऱ्या पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मोठी कारवाई केली आहे. 9 मे रोजी पाकिस्ताच्या लष्करी छावण्यांवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या लोकांवर कारवाई न करणाऱ्या 120 लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्करी छावण्यांवर हल्ला करणारे लोक हे माजी पंतप्रधान इम्रान खान […]
-
चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…
चीनमध्ये 18 वर्षाखालील मुलांसाठी फोन वापरण्याची मर्यादा निश्चित करावी, अशी शिफारस चीनच्या सायबर नियामक संस्थेने शिफारस केली आहे. या संस्थेने 18 वर्षांखालील मुलांसाठी फक्त दोन तास फोन वापरण्याची सूचना केली आहे. या नियम लागू केल्यास मुलांचं आरोग्य निरोगी राहणा असून अपव्यव टाळता येणार असल्याचंही संस्थेने म्हटलं आहे. या निर्णयामुळे इंटरनेट आणि टेक कंपन्यांसाठी तोट्याचा ठरणार […]
-
China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द
China Rain Update : अनेक दिवसांपासून चीनच्या विविध भागात मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. ज्या भागात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे, त्या भागांमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पुरामुळे आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासह 27 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर […]
-
India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी
Pakistan-India peace : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष गेल्या दशकात टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशातील चर्चा जवळपास बंद झाली आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरमाईची भूमिका घेत भारताला चर्चेची ऑफर दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, युद्ध हा पर्याय नाही आणि आपण भारताशी चर्चेसाठी तयार आहोत. शरीफ म्हणाले, ‘गेल्या 75 वर्षांत आम्ही तीन […]









