पुणे : सौंदर्य आणि स्त्रिया हे समीकरण कालातीत आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामध्ये आजच्या घडीला ब्युटी पार्लरशिवाय कोणता सण-समारंभ असो किंवा दैनंदिन जीवनाचे पान ही हालू शकत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे देखील असतात. त्यामुळे पार्लर किंवा घरी देखील व्हॅक्सिंग करताना काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये विशेषतः बिकीनी व्हॅक्स करताना […]
मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम, बेदाणे, पिस्ता, शेंगदाणे आणि काजू यांसारखे हे सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यासाठी फायदे देतात. या ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट असलेल्या काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, जस्त, तांबे यांसारखी खनिजे भरपूर असतात. काजूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि थायमिन देखील मुबलक प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या आहारात […]
गेल्या काही महिन्यापासून ट्विटरची ट्विटर ब्लू (Twitter Blue) ही सेवा भारतात केव्हा सुरु होणार याची चर्चा होती. अखेर काल ट्विटरकडून (Twitter) भारतासाठी ही सेवा सुरु केली आहे. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीपासून भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया मध्ये ही सेवा नव्याने सुरु केली आहे. काय असेल किंमत ? सध्या ही सेवा सध्या वेबवर 650 रुपये […]
मुंबई : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये सध्या प्रचंड चढउतार सुरु आहे. विशेष बाब म्हणजे एका अहवालाच्या प्रसिद्धीनंतर अदानीचे शेअर्स घसरले होते जे बुधवारी पुन्हा एकदा वधारले होते. मात्र आज 9 फेब्रुवारीपासून अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या (Adani Group Stock) शेअर्सने घसरणीला सुरुवात केली. सार्वजनिक बाजारात व्यापारासाठी सहज उपलब्ध असलेल्या अदानी समूहाशी जोडलेल्या समभागांच्या संख्येबाबत MSCI च्या […]
एका चुकीच्या उत्तरामुळे गुगलची (Google) मालकी असलेल्या अल्फाबेट कंपनीला मोठा फटका बसला आहे. चॅट जीपीटीशी (ChatGPT) स्पर्धा करण्यासाठी गुगलने बार्ड (Google Bard) लॉन्च केला, परंतु पहिल्याच दिवशी असा गोंधळ झाला की कंपनीचे शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. एआय चॅटबॉट बार्डच्या जाहिरातीमध्ये चुकीच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याने कंपनीला एकाच वेळी $100 अब्जचा फटका बसला आहे. बार्ड लॉन्च […]
मुंबई : आपल्याकडे म्हटलं जात की, ‘जल हे जीवन आहे’. पण आपल्या देशात ज्या नळांचं पाणी आपण पितो त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पाणी हे चीवन होण्याऐवजी धोकादायक होत चाललं आहे. पूर्ण देशभरात पाणी प्रदुषण वाढले आहे. पुर्वी आपण थेट नळाचं पाणी पित होतो. पण आता पाणी फिल्टर करावेच लागते. बाहेर असेल तर आपण […]