मालवणमधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, सरकारविरोदात जोडे मारो आंदोलनाची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ह्यावर शिवाजी महाराज पुतळला पडला, त्या ठिकाणी आज ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.
या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे.
मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा बनवताना तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवाणी काढता. याची सखोल चौशी होऊन कारवाई होण गरजेच