Nilesh Rane on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे. त्यानंतर त्यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.( Sharad Pawar is […]
Sharad Pawar On Riot : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली (riot) उसळल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, शेवगाव येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्यात धार्मिक-जातीय तणावाच्या घटना वारंवार घडत आहेत. कालच एक घटना संगमनेरमध्ये (Sangamner) तर दुसरी घटना कोल्हापुरात घडली. या घटना जाणूनबुजून केल्या जात आहेत. राज्य सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा थेट […]
Supriya Sule : राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. या मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली. आज खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Udhdhav Thackeray Camp Podcast : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आम्ही जनतेमध्ये जातो अन् ते फक्त ऑनलाईन उपस्थित असतात, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावले. यावेळी ते नवी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित […]
Supriya Sule : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना झाली आता कोल्हापुरला होतंय. राज्यात सातत्याने तणावाचं वातावरण कसं होतं. या अशाच गोष्टी जर होत राहिल्या तर त्यात राज्याचं नुकसान […]
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. राज्यात औरंगजेबावरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. […]