काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडला होती.
जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे.
गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमाअंतर्गत खासदार सोनवणे यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी सविस्त उत्तर दिली.
शहरातील काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एका वेगवान कारने निष्पाप नागरिकांना चिरडले. मंदिरात दर्शनासाठी हे लोक