बीड : महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत आम्ही 21 जिल्ह्यांचा दौरा केला असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. रुपाली चाकणकर काल बीडमध्ये होत्या. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा […]
Aurangabad and Osmanabad Renaming : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर आणि त्यानुसार सरकार दरबारी कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता एसटी महामंडळाने तातडीने पावले उचलली आहेत. औरंगाबाद बसस्टँडचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव’ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.तसेच जिथे जिथे औरंगाबाद नाव असेल तिथे तिथे छत्रपती संभाजीनगर […]
धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या आरोग्य केंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याच आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंताना (Health Minister Tanaji Sawant) दिला. धाराशिव येथे संभाजीराजे […]
लातूर : मराठवाड्यात दोन जिल्ह्यांच्या नामातंरानंतर आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी आमदार संजय बनसोडे आक्रमक झाले आहेत. उदगीर तालुक्याला जिल्हा घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केलीय. स्वंतत्र उदगीर जिल्ह्याचा प्रश्न विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले […]
औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक […]
मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून […]