- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
- 3 years ago
- Maratha Reservation वर सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा; मनोज जरांगे यांच्या पत्नीची भावनिक साद3 years ago
- 3 years ago
-
Maratha Reservation : आत्ता या, ढंपर भरुन पुरावे देतो; तातडीने अध्यादेश काढा : मनोज जरांगेंचा प्रस्ताव
जालना : सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही आत्ता या, ही कागदपत्रे घेऊन जा आणि तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद […]
-
Maratha Reservation : ‘राजीनाम्याचं मला सांगण्यापेक्षा CM शिंदेंना सांगा’; गुलाबराव पाटलांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून अद्यापही मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटलांना एका संतप्त मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या […]
-
खासदार इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणावर दुहेरी भूमिका ? आधी विरोध आता थेट पाठिंबा
Imtiyaz Jaleel On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation)मिळविण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळूपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची कठोर भूमिका घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाचे चर्चा निष्फळ ठरली आहे.आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी राजकारणांची चढाओढ लागली आहे. संभाजीनगरचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनीही दोन दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी […]
-
“हा लढा एका दिवसाचा नसतो… तब्येतीची काळजी घ्या” : आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमळ सल्ला
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा […]
-
Sharad Pawar : ‘जालन्यात लाठीहल्ला करण्याची गरजचं नव्हती’
Sharad Pawar : जालन्यात उपोषण करणाऱ्या शेतकरी, महिला, लहान मुलांवर हल्ला करण्यात आला, हा हल्ला करण्याची गरजच नव्हती, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. जळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते. फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल शरद पवार […]
-
Maratha Reservation च्या अध्यादेशावर जरांगे ठाम; सरकार म्हणतंय, कोर्टात टिकणार नाही
Maratha Reservation : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे काहीसा थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश तात्काळ काढा अशी भूमिका मांडलीय. त्यामुळे […]









