यावेळी संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत भाष्य केले. मला वाटत नाही
अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पाडून दत्तात्रय भरणे शासकीय विश्रामगृहाकडे
Eknath Shinde Jalna-मराठवाड्यात बाळासाहेबांचे विचार रुजले. येथील जनतेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे.
वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त व्हायलाच हवी. कारण ही जी संपत्ती आहे ती फार लांब जाणार आहे. अनेक धागेदोरे यातून समोर येतील.
आमच्या मागण्या जुन्याच आहे त्या मान्य करा. फडणवीस साहेबांना विनंती आहे तातडीने अंमलबजावणी करा. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.
कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे.