संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत
कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रशासनाच्या नाकीनऊ आलंय. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करतील. अनिल गुजर यांच्याकडील तपास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आश्रमात मुक्कामाला होते. 17 तारखेला ते तिथून निघाले. बीड आणि अहिल्यानगरपासून नाशिक जिल्हा जवळ आहे. महाराष्ट्रात या प्रकरणावरुन एवढा गोंधळ सुरू असताना पोलीसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत? सोबतच […]