धनंजय मुंडेंनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे.
अखेर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का करू शकत नाही.
अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.