जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.
मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. मात्र, ते लोकशाही मानत नाहीत.
सुरेश धस हे अनेक दिवस शांत राहणारे नेते नाहीत अशी त्यांची ओळख आहे. अॅक्शनला रिअॅक्शन अशी त्यांनी मूळ ओळख आहे. 2014 ला सुरेश धस
सुरेश धस म्हणा्ले, पंकजाताई, तुम्ही असं करायला नको हवं होतं. तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान