मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.
Raosaheb Chaudhary : औद्योगिक वसाहतीत रस्ते धड नाही, अरुंद रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न, वसाहतीत पायाभूत सोयी सुविधांचा मोठा अभाव असून
कोपरगावमध्ये भव्य दांडिया स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार आशुतोष काळेंच्या बक्षीस वितरण करण्यात आले.
Ashutosh Kale : जवळपास एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून सिंचनावर होणारा परिणाम दूर
मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिचड यांनी सुनेचे सुमारे पाच कोटी रुपये हडपल्याचा दावा वकील असीम सरोदेंनी केला.
अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणावे लागणार आहे, राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलीयं.