Imtiyaz Jaleel On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation)मिळविण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळूपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची कठोर भूमिका घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाचे चर्चा निष्फळ ठरली आहे.आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी राजकारणांची चढाओढ लागली आहे. संभाजीनगरचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनीही दोन दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी […]
Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे. गिरीष महाजन […]
आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगकडे गेल्यानंतर आयोगाने दोन्ही गटाला नोटीस पाठवली. या प्रकरणावर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या […]
Maratha Reservation : जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी आणि उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार अर्जून खोतकर यांच्या मनधरणीनंतरही मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने मागितेली एक महिन्याची वेळ देण्यासही नकार […]
अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. […]
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा […]