Ahmednagar News : अहमदनगर शहरांमधून उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले. मात्र याच उड्डाणपूलाच्या खाली असणारा चांदणी चौक आहे. या चौकातूनच शहरातून सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता जातो. मात्र या ठिकाणी सध्या नागरिकांची फजिती होत आहे. कारण दोन्ही बाजूने नाल्यांचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले… […]
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. त्यात नितेश राणे यांनी देखील या प्रकरणी ठाकरेंवर आरोप केला आहे. तसेच ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी केली. काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? या प्रकणावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, पोलीस […]
Ajit Pawar : महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. शिर्डीच्या (Shirdi)साईबाबांनी (Saibaba)सर्व समुदयासाठी एक मंत्र दिला, सबका मालिक एक. अर्थात सर्व जगाचा कल्याण करणारा इश्वर एकच आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi)देखील 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर सबका साथ सबका विकास, या घोषणेप्रमाणेच गेल्या साडेनऊ ते दहा वर्षात देशाला पुढे नेत आहेत, असेही यावेळी […]
पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांच्या निधनाने अतिव दुःख झाले, ते देशाचे अनमोल रत्न होते, त्यांनी कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून जे समाज जागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते शिर्डीमधून विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. भाषणाच्या […]
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईंचे दर्शन घेतले आणि निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानंतर मोदी सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रचंड अशा जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलताना पवारांवर टीका केली तर सहकार क्षेत्रावर बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला […]
लातूर : लातूरमध्ये (Latur Fire) आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या (fire brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. मात्र, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘PM मोदी आता […]