Maharashtra News : मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai)डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर आहेत, असे वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ उठला. विरोधकांनी गावित यांच्यावर सडकून टीका केली. वाद इतका वाढला की त्याची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत मंत्री […]
पुणे : कांदा प्रश्नावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार केंद्राने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात अनेक महत्वाचे करार होणार आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अशातच आता आणखी एक महत्वाची बातमी जपानमधून (Japan) आली आहे. […]
Rohit Pawar On Maharashtra Onion Issue : राज्यातील कांदा प्रश्नावर एकीकडे केंद्र सरकराने सूत्र हलवत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत दिली आहे. फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, तेथे असतानाही राज्यात आणिबाणीचा प्रश्न बनलेल्या कांदा […]
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून राज्य सरकारवर घणाघाती टीका सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून होत असलेल्या गौप्यस्फोटांनी राजकारण ढवळून निघाले आहे. आताही त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पूर्वी राज्यात सरकारचे नाटक सुरू होते. आता त्याचे विदर्भातील खड्या तमाशात रुपांतर होईल. यात कुणी […]
पुणे : कांदा प्रश्नावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार केंद्राने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]