राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतले मानले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हार्डीकर(Shrawan Hardikar) यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतून त्यांची थेट आता नागपुरात बदली झालीयं. हार्डीकर यांची नागपुरात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा मागील वर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. […]
Ghansham Shelar BRS Party : मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी एक अहवाल तयार केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा वास्तव मांडणारा अहवाल सादर केला. शंभर दिवसांमध्ये 1700 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत, असे अहवालात मांडले आहे. यामुळे केंद्रेकर यांनी शासनाला शिफारस केली की तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रतिमहिना 10 […]
Rahul Kul On Sanjay Raut : भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना भीमापाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात क्लीन चीट मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर राज्य सरकारने कुल यांना क्लीन चीट दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यावर राहुल […]
Ahmednagar News : राज्यात यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. मात्र यामध्ये शिक्षणामध्ये कायाका बदल होणार आहेत. त्याचे विद्यार्थी पालक आणि शाळांवर काय परिणाम होणार आहेत. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]
Sushma Andhare On Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली .यामध्ये त्यांनी आपली मुलगी सिद्धी पोंक्षे हीचे पायलट झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर माझी मुलगी पायलट झाली, असे शरक्ष पोंक्षे यांनी म्हटले होते. यावेळी […]
Assembly Session : विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता भाजपच्या एका आमदाराने लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन लक्ष वेधलं आहे. अहमदनगरच्या राहुरीत घडलेल्या प्रकराविषयी माहिती देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) कार्यकाळातच लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन आमदार लाड यांनी […]