जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देत येत्या 12 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभेची घोषणा केली आहे. सरकारला महिनाभराचा वेळ देतान जरागेंनी काही अटीदेखील दिल्या आहेत.(Jalna Maratha Protest Update) शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा […]
Ajit Pawar on Sharad Pawar : आम्ही कुठंही गेलो तरी विकासाचे बोलतो. एकमेकांची उणीदुणी काढून जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. काहीजण येतात, बेताल वक्तव्य करतात. आम्हाला टिका टिप्पणी करता येत नाही का? मी देखील एकएकाचे वाभाडे काढायला कमी पडणार नाही. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. थोडावेळ ऐकायला बरं वाटेल. काहीजण निव्वळ नौटंकी करतात. काहीजण भावनेला […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाच्या पंधराव्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आज दुपारी ग्रामस्थांशी संवाद साधत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. या एक महिन्यात त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यानंतर 31 व्या […]
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण सोडवण्यात राज्य सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी काल (दि.11) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली होती. यात काही निर्णय घेण्यात आले होते. त्याची सुधारित प्रत अर्जून खोतकर यांनी जरांगेंना देण्यात आली. त्यानंतर आज (दि.12) सकाळी भिडे गुरूजींनीदेखील […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चौंडी येथे आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोलताडे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत. Sujay Vikhe : खुर्चीसाठी ठाकरेंचीच गद्दारी! सुजय विखेंचा घणाघात दुर्दैवाने महाराष्ट्रात असंवेदनशील सरकार… […]
Sujay Vikhe : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप (BJP) आणि शिवसेना यांनी युतीत लढल्या मात्र मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून ठाकरेंनी गद्दारी केली आणि राज्यात सत्तेत आले. या सत्तेच्या काळात घरात बसून कारभार केला आणि राज्याला विकासापासून कोसो मैल दूर नेण्याचे पाप केले, अशी घणाघाती टीका भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) […]