Shalinitai Patil : मी पहिल्यापासूनच काँग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळेला मला काँग्रेसचे जिल्हा लोकल बोर्डाचे तिकीट मिळाले. मी निवडून आले. त्यानंतर 1962 मध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आपोआप मिळालं. त्यानंतर लगेच 1972 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकांचा निकाल आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री […]
Ahmednagar News : नगर शहरातील कल्याण महामार्गावरून एका दारूच्या कंपनीचा मोठा अवैध साठा पोलिसांनी ताब्यात घेत घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्ब्ल 27 लाख रुपयांचे 150 दारूचे बॉक्स जप्त केले आहे. पोलिसांनी यापकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात दारूचा महापूर वाहणार तोच पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा डाव हाणून […]
Jayant Patil : एप्रिल महिन्यात मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली मात्र, पुढे काहीच झाले नाही. विरोधकांनी सरकारच्या या कारभारावर टीका केली. समितीला पुन्हा मुदतवाढ न देता पंधरा […]
रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात […]
Ajit Pawar on Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावानं काल मुसळधार पावसाचं रौद्ररुप पाहिलं. हा पाऊस आला तो मोठं सकट घेऊनच. मुसळधार पावसात मोठी दरड कोसळली अन् अख्खे गावच या दरडीखाली दबले गेले. आता या ठिकाणी मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 98 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आता या घटनेबाबत राज्याचे […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी कुणाचे आई-वडिल गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा ऐन म्हतारपणात आधारच गेला. ही भयान परिस्थिती ओढावलीय रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमधील गावकऱ्यांवर. गाव झोपेत असतानाच काळाने अख्या गावावर घाला घातलाय. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली. अन् अनेक कुटुंब मातीच्या ढीगाऱ्याखाली […]