Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा सक्रीय होणार आहेत. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेतला होता. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. पण आता पुन्हा सक्रिय होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या (Congress) […]
पुणे : शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासकीय बैठकींचा धडाका लावला आहे. त्यात अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. पार पडलेल्या या बैठकांना पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. परंतु, […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे […]
Maharashtra Rain : मागील दोन ते आठवड्यांपासून पावसाने सगळ्या राज्यातच दडी (maharashtra Rain) मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिन्यात कुठेच पाऊस झाला नाही. आता हा महिना दोन दिवसांनी संपेल. त्यानंतर सप्टेंपबर महिन्यात तरी पाऊस होईल का असा प्रश्न विचारला जात असतानाच हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात फारसा […]
Girish Mahajan on Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. आतापर्यंत एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेणारे नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एन्ट्रीने शिंदे गटातील नेत्यांची खदखद वाढत चालली आहे. अजित पवार गटातील आमदारांना खातेवाटप करताना सरकारमधील काही […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]