Aditya-L1 Mission: भारताच्या जगप्रसिद्ध इस्रो संस्थेने चांद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर लगेच आदित्य-एल.1 (ADITYA-L 1) हे अभियान सूर्याकडे पाठवायचे आहे. ते 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित करण्याची शक्यता. सहा वर्षे चालणाऱ्या ह्या मोहिमेत सात उपकरणे असून ती सूर्याच्या जडणघडणाचा, वातावरणाचा, गुरुत्वाचा, त्यावरील सौर वादळे, सौरवात यांचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या वातावरणावर आणि यंत्रावर होणाऱ्या हानिकारक […]
दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानूसार दहावी-बारावीच्या परिक्षा 21 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान होणार आहेत. राज्य मंंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन माहिती दिली आहे. Uttarakhand : …म्हणून ‘हे’ मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडते राज्य मंडळाने जाहीर केलेल्या […]
कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळतील असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांनी काल (दि.27) बीडच्या सभेत केला. त्यानंतर आता या दाव्याला […]
बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने अनेक जलसाठे कोरडेच आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पिके सुकून चालल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी […]