मुंबई : सोयाबीन-कापसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ दिवसांची मुदत असून. यावेळेत सरकारने निर्णय न घेतल्यास 15 डिसेंबरनंतर राज्यात आंदोलनाचा स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शिंदे सरकारला दिला आहे. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या तापलेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत रविकांत […]
मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या निर्यातबंदीने महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव 500 ते 1000 हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे. याच परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारलाच मदतीची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis met […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
Nana Patole : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या (Unemployment)नाहीत. आरक्षणावर (reservation)निर्णय घेतला जात नाही. ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपप्रणित (BJP) शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ जनतेला […]
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक […]