डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा […]
अहमदनगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना विशाल गणेश मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. याशिवाय विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात […]
Odisha Train Accident : ओडिसा राज्यामधील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सायंकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचे मृत्यू देह आढळून आले आहेत, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्यावर सोपविण्यात […]
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच राज्य सरकारने आज प्रशासनातील महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसापासून या […]
Appointment of two women as ST drivers for the first time : आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेतली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात. मात्र, राज्यातील एसटी बसचे (ST Bus) चालक म्हणून अद्याप महिलांना नियुक्त करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग दिसणार आहे. नुकतीच […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय रल्वेमंत्र्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]