तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे काही दागिने गहाळ झाले असल्याचं समोर येत आहे. यात अगदी शिवकालिन दागिन्यांचा आणि भक्तांनी दान केलेल्या दागिन्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी मागणीही […]
Sushma Andhare On Girish Mahajan and Gulabraot Patil : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला […]
Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. कर्जत येथे अंबादास (बप्पाजी)शंकरराव पिसाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलताना ते म्हणाले, आजवर विविध निवडणुकांमध्ये आपण किंगमेकरची भूमिका घेतली होती. ती तशीच कायम ठेवा. बदलत्या राजकारणात आपण […]
Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात […]
Rohit Pawar On Shinde Goverment : केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवीर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरु केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. आता, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Maharashtra Assembly Session : नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब […]