Devendra Fadanvis On Maharastra Political Crises : बंडखोरीनंतर राज्याच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानाला जात आहे. उद्या सर्वोच्च न्यायालय राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. […]
Sanjay Raut On Supreme Court Decision : सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. […]
Satyajit Tambe Meets Chandrakant Patil : आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सिंहगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आज भेट घेतली आहे. यावेळी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवारी ( दि. 16 मे ) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह एका बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले […]
Aditya Thackeray On CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांची भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाबाहेर (Raj Bhavan)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी […]
सर्वोच्च न्यायालयाने जर आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा (स्टेटस् को अॅंटी) निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, दहाव्या सूचीनूसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत जर असं झालं तर उर्वरित 24 आमदार अपात्र ठरु शकतील, असंही ते म्हणाले आहेत. ‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न […]
Ekanath Shinde VS Uddhav Thackeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी […]