Maharashtra Rain News : राज्यभरात विविध ठिकाणी वरुणराजानं (Rain)हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबईमध्ये (Mumbai)दोन दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसाने मुंबई तुंबलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर राज्यातील अहमदनगर(Ahmednagar), छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar), पालघर(Palghar), वाशिम(Washim), सोलापूर(Solapur), पुणे, वसई, विरार, कोल्हापूर (Kolhapur) आदी विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी […]
Cotton rates : मागचा हंगाम संपून आता पुढचा येऊ घातला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडलेलेच असून, किंचित चढउतार होत आता कमाल ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाली. यापूर्वीच्या हंगामात कापसाच्या दराने चार दशकाचा उच्चांक मोडला होता. त्यामुळे कापसाचे दर (Cotton rates) वाढतील अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली होती. परंतु, कापसाचे दर वाढले नसून […]
Raj Thackeray Letter To CM Shinde : मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनसे (MNS) हा पक्ष कायम भूमिका घेत असतो. मराठी माणसाच्या हिताची जपवणूक व्हावी, यासाठी मनसेने अनेक आंदोलने केली. आताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता […]
राज्यातील उपराजधानी असलेल्या नागपूर कारणांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिव्ह्यू एनर्जी हि कंपनी आता नागपूरमध्ये सोलर मॅनिफॅक्चरिंग चा प्लांट उभारणार आहे. यामुळे नागपूर शहरातील मुलांना नौकऱ्या मिळणार आहेत. तसेच नागपूर शहर हे आता सोलर मॅनिफॅक्चरिंग नवीन हब होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपूर एरपोटवर पत्रकारणाशी बोलत […]
येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) राज्यात प्रचंड वेगाने घौडदौड सुरु आहे. येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रात येणार आहे, पंढरपूरमध्ये विठूरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. (KCR and Bharat Rashtra Samiti along with 288 party […]
Sudhir Mungantiwar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे […]