नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 18 जून रोजी त्यांची घरवापसी होणार आहे. मात्र यानिमित्ताने त्यांचे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. (ex mla Ashish Deshmukh […]
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी विरोधकांकडून जागावाटप, मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्याला हवा देण्याचे काम विरोधकांकडून केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट मत व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली. बावनकुळे […]
Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार वाद पेटला आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल तर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून केली होती. ही टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी […]
सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, […]
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर श्रीरामपूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शनिवारी (दि.17) श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहेत. या प्रकारावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : दोन दिवसांपूर्वी आळंदीत दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्च करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमलटे होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी बाब असून या घटनेच्या निषेधार्थ व नैतिक […]