- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Weather Update : आज पाऊसधारा! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]
-
Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर पुढे काय? दानवे म्हणाले, CM शिंदेंना..
Maratha Reservation : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मागील सतरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली. दानवे म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा […]
-
Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी राजेंद्र गिरी
Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राजेंद्र गिरी यांच्या सामाजिक कार्याची व मानव सेवेची आवड याची दखल घेऊन मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे, सचिव अरुण पांडव, कोषाध्यक्ष संगीता साबणकर, सह सचिव गोविंद […]
-
Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले
Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका […]
-
मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे परत आणले जाणार; शेतकरी नेत्याचा मोठा दावा
Pasha Patel on Agricultural Acts : मोदी सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये तीन कृषी कायद्यांची (Three Agricultural Acts) घोषणा केली होती. मात्र, या कायद्यांना देशभरातून मोठा विरोध झाला होता. या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केलं होतं. दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन हे चाललं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर मोदी सरकारने […]
-
धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामंकित शाळेतील प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यांसह प्रलंबित विषयांबाबत आज बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या […]








