highway accident : भंडारा-नागपूर महामार्गावर काल (मंगळवारी) सकाळी भरधाव ट्रकने 50 हून अधिक मेंढ्यांना चिरडून ठार केले. नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील कच्छ येथील मेंढपाळ गोवा रब्बानी (53) हे मंगळवारी पहाटे 3.15 च्या सुमारास चापेगडी कुही परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्यावर धडक […]
Government of Maharashtra : राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. काही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावर राज्य सरकारकडून एक तात्पुरता पर्याय म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून या कंत्राटी शिक्षकांच्या भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवृत्त शिक्षकच का […]
अहमदनगरः अहमदनगर डाक विभागामध्ये आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांचा विशेष गौरव सोहळा झाला. पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल व अहमदनगर जिल्ह्याचे रामचंद्र जायभाये, पोस्टल सर्विसेस डायरेक्टर सिमरन कौर (पुणे विभाग), अहमदनगर डाकघर अधीक्षक जी हनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएसआरडी कॉलेजच्या हॉलमध्ये सोहळा झाला. भारतीय पोस्ट विभागाच्या विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या […]
Maharashtra Kesari : पैलवानांसाठी कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. लाल माती आणि मॅट या दोन गटात स्पर्धा होणार आहेत. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Association)पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्र केसरी […]
Mla Nitin Deshmukh News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका करण्यामध्ये उद्धव ठाकरेंनाही मागे टाकलं आहे. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. जो मतिमंद आहे त्याला दुसऱ्यांची काय पारख? असा सवाल करीत देशमुखांनी बावनकुळेंचा समाचार घेतलाय तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला गद्दारांचा, भ्रष्टाचार आणि ईडीचा कलंक […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. लोकमान्य टिळक यांना मोदींना पुरस्कार देणं आवडलं नसतं, ते जिवंत असते तर त्यांनीही विरोध केला असता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानात हा पुरस्कार सोहळा पार पडणार […]