मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लेट्सअप मराठीनं खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्याशी विधानभवनात संवाद साधला त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, […]
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. ते वाक्य होत, “ही बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे.” तर संजय राऊत यांनी विधीमंडळाबद्दल असं वक्तव्य केल्यामुळे सभागृहात त्यांच्यावर हक्कभंग आणला जावा अशी मागणी केली गेली. प्रकरण नक्की काय […]
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]
मुंबई : आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार राम शिंदे हे राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करताना ते बोलत असताना विधिमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP)केली. यावेळी राम शिंदे यांनी […]
सुप्रीम कोर्टात या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. काल दुपारनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन […]
Aurangabad and Osmanabad Renaming : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर आणि त्यानुसार सरकार दरबारी कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता एसटी महामंडळाने तातडीने पावले उचलली आहेत. औरंगाबाद बसस्टँडचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव’ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.तसेच जिथे जिथे औरंगाबाद नाव असेल तिथे तिथे छत्रपती संभाजीनगर […]