- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नाथाभाऊंची लोकसभा लढण्याची इच्छा : भाजपकडून रक्षा खडसेंची उमेदवारी कन्फर्म; लीडही जाहीर!
पुणे : रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं म्हणतं आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अवघ्या काही तासातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत त्यांचे […]
-
Arvind Sawant : कंत्रांटी भरती ते मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ; सावंतांनी दिला आंदोलनाचा इशारा
Arvind Sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी, पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून टीकास्त्र सोडले. तसेच यावेळी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर त्यांना आंदोलनाचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळालं. वेळ आल्यास आंदोलन करणार… अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सर्व विभागात नोकर भरती थेट करायची […]
-
श्रावणी पोळ्यावर दुष्काळ आणि लम्पीचे सावट, शेतकऱ्यांची बाजारपेठेकडे पाठ
अहमदनगर : बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पोळा (Pola) हा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यानं बाजारपेठा देखील लखलखीत सजल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लम्पी रोगाच्या आजाराने थैमान घातल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकंदरीतच यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे, महागाईचे व लम्पीचे (Lumpy) सावट असल्याचे […]
-
‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं
बीडमध्ये होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अडमाप खर्चावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ या शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या खर्चावरुन आता जयंत पाटील यांनी सत्ताधारी […]
-
Maratha Reservation : मुख्यमंत्री मनोज जरांगेंना भेटणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं…
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा सुरु असून शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलस्थळी यावं. अशी अट घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार की नाही? याबद्दल चर्चेला उधाण आलं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ […]
-
Maharashtra : 6 महिन्यांत 10 शहरांत धार्मिक तणाव; सोशल मीडिया की समाजविघातक प्रवृत्ती जबाबदार?
सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सोशल मीडिया आक्षेपार्ह पोस्टवरुन 2 गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेमुळे दोन गट आमने- सामने आले आणि वातावरण तणावग्रस्त बनलं. या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. यानंतर जवळपास 200 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (10th religious incident […]









