- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
रस्त्यांसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको; आ. तनपुरेंचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
Ahmednagar Politics : राज्यातील सरकार गतिमंद सरकार आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली. येत्या पंधरा दिवसात त्याचे कार्यारंभ आदेश न आल्यास नगर मनमाड महामार्गावर 19 सप्टेंबरला मोठा रस्ता रोको केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिला. महाविकास आघाडीच्या काळात मतदार संघातील 29 कोटी रुपयांच्या विकासकामांना […]
-
आरक्षणाची कोंडी! मार्ग निघाला नाही तर महायुतीच्या 100 जागा धोक्यात
Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मराठा समाजाला काही अटी शर्तींनुसार कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयाने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद उभा राहतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य […]
-
Maharashtra Politics : CM शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार? मोठी अपडेट मिळाली
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं (Maharashtra Politics) काय होणार?, या बराच काळापासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात निर्णय घेतला जाईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष येत्या आठवड्यात कारवाईला […]
-
Weather Update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट
Weather Update : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आता पुढील 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी ऑरेंज तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात […]
-
‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जाती-जातीत भांडण लावू नका’; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतं मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. याबाबतचा जीआरही काल सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत कुणबी समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता […]
-
गुड न्यूज! जिल्हा परिषद, म्हाडा भरतीच्या उमेदवारांना परीक्षा फी परत मिळणार…
स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. 2019 साली जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेली परीक्षा फी पुन्हा उमेदवारांनी मिळणार असल्याचं बातमी समोर आली आहे. ही भरती प्रक्रिया तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर भरती प्रक्रियाच रद्द झाल्याने परीक्षा परत करण्याबाबतचा निर्णय़ शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवार […]









