- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Devendra Fadanvis : फडणवीसांची आमदारकी वाचली; ‘त्या’ दोन खटल्यातून निर्दोष सुटका
नागपूर : निवडणूक शपथपत्रातील (Fadnvis Election Affidavit Case) दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे. या निर्णयामुळे फडणवीस यांची आमदारकी शाबूत राहिली आहे. फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाचे होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने […]
-
विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्क्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?
सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. […]
-
राष्ट्रवादी नाव अन् चिन्ह अजितदादांना मिळणार? जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ !
Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
धक्कादायक! RTE द्वारे प्रवेश घेतला म्हणून मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्याला त्रास
RTE Admission : शिक्षणाची गंगा घरोघर पोहचण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असताना अहमदनगर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत म्हणजेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेकडून छळ केला जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघनख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका याप्रकरणी […]
-
Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघ नख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला आहे. त्यात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून निशाण साधला जात आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्या इंग्लंडवरून महाराष्ट्रात येणार आहेत. त्यासाठी लंडनमधील व्हिक्टोरिया एंड अल्बर्ट या वस्तू संग्रहालायाशी चर्चा झाली असल्याची माहिती राज्यसरकारकडून देण्यात आली. मात्र या मुद्द्याचा वापर मराठा आरक्षणासह इतर प्रश्नांना बगल देण्यासाठी […]
-
अद्यापही चर्चेचा निरोप नाही; उद्यापर्यंत वाट बघणार, त्यानंतर… : मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा
जालना : आज 12 वाजेपर्यंत सरकारचा चर्चेसाठीचा निरोप येणार होता. पण अद्याप सरकारचा कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही रात्रीपासूनच बॅगा भरुन तयार आहेत. आमचे शिष्टमंडळ तयार आहे. आता आम्ही उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. उद्यापर्यंत काय होतयं बघणार अन्यथा, उद्यापासून सलाईन काढणार आणि पाणीही घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक […]









